विश्वास ठेवायचा तरी कोणावर सगळेच नियमाचे उल्लघन करुन कोरोना विरुध्द रिस्क घेउन काम करत आहे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत नासिकमध्ये करोना येउच शकत नाही असे सगळे नागरीक वागत आहे कोरोना रोगाचे गांभीर्य हे विसरले की आपल्या मुळे आपल्या परीवारालाही धोका आहे
स्वताचीच फसवणुक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2020, 5:30 am