गेल्या जवळ जवळ १२ वर्षांपासून शिखरेवाड़ी मधले रास्ते जैसे थे आहेत, नगरसेवकानना अनेक वेळा विनंती करुण सुद्धा पोकळ आश्वासन मिळाली, शहरात स्मार्ट कामे चालू असतांना अधिच्या कमांकडे दुर्लक्ष होत आहे! स्मार्ट रोड करण्या ऐवजी हे रास्ते स्मार्ट होणा जास्ती गरजेचे आहे।
शिखरेवाड़ीच्या रासत्याचा वनवास संपेना!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2019, 5:42 am