त्र्यंबक रोड वर ए बी बी चौकातील दिशा दर्शक फलकाची दुरवस्था गेले 2 महिन्या पासून अशी आहे. बाहेरील गावचे प्रवासी ह्यांना त्याचा नक्कीच त्रास होत असणार. शिवाय ए बी बी चौकात असलेले सिग्नलचे वेळ दर्शवणारी यंत्रणा देखील बिघडलेली आहे. वाहक चालक जेव्हा सिग्नल लाल असल्यावर किती वेळ तो लाल असेल हे नाही कळत. त्या दरम्यान एखादा वाहन चालक आपली गाडी बंद करून तेवढीच इंधनाची बचत करू शकतो. सुधीर पाटील, कर्मयोगी नगर
फलकाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2019, 5:44 am