हनुमान नगर येथे झाडांची अश्या प्रकारे कत्तल करण्यात आली आहे आधी पण अश्या प्रकारचे कृत्य घडले होते आधी पण झाले अशे कापले होते आणि कारण होते की वायर मध्ये येत होती म्हणून एवढ्या शुल्लक कारणामुळे एवढे वर्ष वाढलेले वृक्ष कसकाय कापू शकते खि त्याला दुसरा पर्याय नसू शकतो का ? पालिका दुसऱ्या व्यक्तींवर कारवाई करते जेव्हा कोणी असे कृत्य करत असत तर आता पालिकेवर कोण करणार कारवाई?
कत्तल कधी थांबणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2020, 5:45 am