कॉलेज रोड वरील डिसोझा कॉलनी मधिल शिवगिरी गार्डन मध्ये गेल्या दोन महिन्या पासून पाण्याचा पाईप फुटला आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे . स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणाऱ्या नाशिक ला हि पाण्याची नासाडी परवडणारी नाही. तरी संबंधित विभागा ने त्वरित पाण्याची गळती बंद करून पाणी वाचवून बचत करावी हि विनंती आहे.चंद्रशेखर साठे,9860129951,
झोपलेले प्रशासन ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2021, 5:32 am