शहरातील ठिकठिकाणी उद्यानात पालिकेच्या दुर्लक्षामुळे कचरा साठलेला दिसून येतो. तसेच ठिकठिकाणी उद्यानाचे सुशोभित करण्याचे कामही चालू असलेले दिसून येते. परंतु संथ गतीने चाललेले सुशोभिकरणाचे काम आणि ठिकठिकाणच्या अद्यानातील अस्वच्छतेमुळे शहर वासीयांना या उद्यानात जाणे सध्या तरी अडचणीचे आहे त्यामुळे चालू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावेत. उद्यानातील अशा या कारणांमुळे शहरातील लहान मुलांना आणि अनेक वृद्ध मंडळींना अडचणीस सामोरे जावे लागत आहे.
संथ कामांना गती मिळावीत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2020, 5:46 am