या दोन्ही ठिकाणचे अतीक्रमण नीघणे अशक्य आहे कारण महानगर पालीका इमारती च्या दारातले अतीक्रमण स्वता महापालीका काढु शकत नाही ते दुसर्या ठीकाणचे काय काढु शकणारआहे कारण खाल पासुन वर पर्यंत सर्वांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत त्या करीता ती अपेक्षा सोडुन दीलेली बरी त्यात मुंडे साहेब हा एकच आशेचा कीरण होता तो पण आता नाहीलक्ष्मीकांत जोशी
तरीही अतिक्रमण राहणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2019, 5:44 am