नाशिकला स्मार्ट city अंतर्गत सारडा सर्कल ते दत्त मंदिर पर्यंत उड्डाणपूल नियोजित आहे .पण मूळ डोके दुखी म्हणजे जागो जागी मुख्य रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असते तिथे भटकी जनावरे गाई गुरे मोठ्या संख्येने उभी असतात .अपघात होण्याची दाट शक्यता आहे .म न पा ने कडक कारवाई करणे गरजेचे आहे .
भटक्या गुरांच्या रस्ता रोको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Oct 2018, 5:33 am