कालिका पार्क येथे रात्री पिण्याचे पाणी येते,परंतु या पाण्याची पाईपलाईन मधून पाण्याची गळती चालू आहे,हजारो लिटर पिण्याचे पाणी असे रस्त्यावर वाहत जाते,सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे,नासिक महानगर पालिकेने याकडे गंभीर लक्ष घालून ही पाण्याची नासाडी त्वरित थांबवावी ती पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करावी
पाणी गळती थांबवावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2018, 5:32 am