अनेक चौकांमध्ये भिकारी उभे असतात. वाहनांजवळ येऊन हात पसरतात. यातील बरेच जण धष्टपुष्ट असतात. त्यांची मुले रस्त्यावर धोकादायकपणे खेळत असतात. एखाद्याला भीक मागायला लागणे किंवा भीक मागणाऱ्या मुळे सामान्य जनतेला त्रास होणे या दोन्ही बाबीतून सरकारचे नाकर्तेपण दिसत आहे. याबाबत ठोस उपाययोजना कधी करणार?आशिष खत्री,
उपाययोजना करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2019, 5:49 am