करोनाच्या लढयात प्रत्येकाचे योग्यदान महत्वाचे ठरणार आहे.. लॉकडाउन निर्णय घेणे किती गरजेचे होते.. त्यामागील सरकारची भूमिका समजून प्रत्येक देशवासीयांनी समजून घेणे आवश्यक आहे.. घरीच राहा सुरक्षित राहा.. सरकारच्या नियमाचे पालन करावे . शहरात प्रत्येक ठिकाणी फवारणी करण्याचे गरजेचे आहे..
करोना संदर्भात योग्य ती काळजी घ्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2020, 5:46 am