काही दिवांपूर्वीच मटा ने त्रंबक भागातील एका विहिरिवरचे चित्र प्रसिध्द केले होते.त्यात ती महिला विहिरीत उतरून पाण्यासाठी मोठी कसरत करून तळाशी जाते व जीव धोक्यात घालून त्यांना पाणी मिळवावे लागते.त्याचबरोबर लांब पायपीट ही करावी लागते हे चित्र फक्त त्रम्बक भागात नाही तर अनेक गावांमध्ये बघायला मिळेल. काहींना तर पाण्यासाठी आपला जीव ही गमवावा लागतो,ग्रामीण व दुर्गम गावात अजुनही पाण्याची योग्य ती सुविधा उपलब्ध नाही.वर्षणा वर्ष हेच चालु आहे.या वरून समजते की प्रशासन नियोजनाबाबत कमी पडत आहे. आली गोष्ट ती म्हणजे शहरातील उधळपटीची तर पाण्याची उधळण करणाऱ्या वर कडक कारवाई करायला हवी.व पाणी जपुन वापराचे संदेश द्याला हवेत.आकाश घाडगे
कडक कारवाई करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:18 pm