राजीवनगर येथे अशा प्रकारे मोकाट गायींचा नेहमी ठिय्या असतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा तर होचोत पण नागरिकांचाही जीव धोक्यात आहे. एका गायीने वृद्धेवर हल्ला केल्याची घटना इंदिरानगरला घडली. त्याचीही आठवण महापालिकेला नाही. त्यामुळेच मोकाट जनावरांचा बंदोबस्त होत नाहीयकाशिनाथ तरटकर
गायींचा विळखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Sep 2019, 5:48 am