एकीकडे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या हजारा पर्यंत येत असताना दुसरीकडे मात्र,जागोजागी गर्दी वाढतच आहे,सोशल डीस्टनिंग चे अक्षरशः तीन तेरा वाजताय ,अशीच परिस्थिती राहिली तर कोरोना वर कधी मात करणार,यामुळे गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी.
गर्दी वर नियंत्रण हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2020, 5:30 am