कारोना मुळे शहरातील नागरिकांना मास्क सक्तीचे केले आहेत,या निर्णयाचे स्वागतच म्हणावे लागेल,अगदी योग्य निर्णय घेतला आहे.यामुळे कारोना वर मात करणे शक्य होईल.व याची सवय ही नागरिकांना होईल.जेणेकरून इतर आजार पासूनही दुर राहतील.आरोग्यासाठी योग्यच निर्णय आहे हा.
निर्णयाचे स्वागत आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2020, 5:31 am