शहर परिसरात अनेक ठिकाणी पाईप टाकण्यासाठी, विजेची केबल टाळण्यासाठी रस्ता खोदाईचे काम सतत चालू असते, पण काम पुर्ण झाल्यावर महापालीकेचे कर्मचारी रस्त्याचा उंचसखलपणा तसाच ठेवुन निघुन जातात, कच देखील व्यवस्थित पसरविली जात नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेकदा दुचाकी स्वारांचे अपघात झालेले आहेत, हा अक्षम्य हलगर्जीपणा संबंधित वरिष्ठ अधिकारी कसे सहन करतात, रस्त्यांची कामे जरुर करा पण शहरवासियांच्या जीवाची काळजीही घ्या, एवढीच विनंती व अपेक्षा.भास्कर जाधव.सातपूर कॉलनी (नाशिक).
'' महापालीकेने नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2020, 5:44 am