निरामय जॉगिंग ट्रॅक, कृषिनगर ,येथील मुतारी पाण्याअभावी व स्वच्छ न झाल्यामुळे अतिशय घाण व दुर्गंधीयुक्त झाली आहे. मनपाने वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडल्याचे समजते.संबंधित अधिकारी ह्यात लक्ष घालतील का ?संबंधित विभाग ने लक्ष्य घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी हि नम्र विनंती, चंद्रशेखर साठे, 9860129951
अस्वच्छतेचा कळस,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2019, 5:45 am