दिवाळी सारख्या सणात मुख्य बाजारपेठेत अशी वाहतूक कोंडी होते. अशावेळी पोलिस तेथे असणे गरजेचे आहे. मात्र, एकही कर्मचारी नसतो. त्यामुळे आणखी कोंडी वाढते. यात वेळ, पैसा आणि इंधनाचा मोठा अपव्यय होतो. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आयुक्तांनी दखल घ्यावी जय जोशी, जुने नाशिक
पोलिस गायब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Oct 2019, 5:46 am