विद्यार्थी आणि पालकांना कॉलेजकडून घेतल्या जाणाऱ्या नियमबाह्य शुल्काची झळ सोसावी लागते.खरे तर कॉलेज व पैसे देण्याची तयारी असणारे पालकही जबाबदार आहेत.अर्थात हे शुल्क दिले नाही तर प्रवेशापासून अडचणींना सुरुवात होते. संबंधित यंत्रणेकडे तक्रार करणे हा मार्ग असतो पण अशी तक्रार कोण करणार?तेव्हा ही समस्या कठीण आहे. प्रफुल्लचंद्र काळे
समस्या कठीण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Sep 2019, 5:48 am