मुंबई आग्रा महामार्गावरील के के वाघ ते आडगाव दरम्यानच्या उड्डाण पुलाचे काम सध्या वेगात सुरू आहे.अमृतधाम ते बळी मंदिर दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर साईड पिलरचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रोडची रुंदी खूपच कमी झाल्याने ये जा करणे अवघड झाले आहे.निदान सर्व्हिस रोडवरील साईड पट्ट्यावर मुरूम,कच टाकल्यास वाहने घसरण थांबेल,लहान मोठे अपघात कमी होतील,पादचारी यांची कुचंबणा होणार नाही,रस्ते बांधकाम विभागाने लक्षात घेऊन दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
अमृतधाम येथील रहदारीच्या समस्येवर तोडगा काढावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2020, 5:45 am