मखमलाबाद परिसरातील पेठरोड शेजारील चामरलेणीच्या पायथ्याशी वसलेल्या रामनगर ही आदिवासी वस्ती वसलेली असून येथील कच्चा चढउतारचा रस्ता ४०ते ५० फुट रस्ता धोकादायक आहे. या ठिकाणी अनेक अपघात झाले असून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. वाटसरूना पायी चालणे कठीण जाते. त्यामुळे रामनगर येथील नागरिक खूप त्रस्त झाले आहेत. तरी महापालिका प्रशासनाने यांची गंभीर दखल घेऊन त्वरीत रस्ता दुरूस्त करावा.
रस्ता दुरूस्त करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2021, 5:32 am