सावरकर तरण तलावाचे गेल्या दोन महिन्यांन पासून पाणी अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त झालेले असून, मनपा आस्थापना व अधिकाऱ्यांन विरोधात अनेकदा आवाज उठवूनही समस्या दुर्लक्षित करण्यात येत आहे. मनपा नागरिकांचा आरोग्याशी खेळत असून, तलाव व्यवस्थापकांना पाठीशी घालत आहे.ओंकार जगळे
तरण तलावाचे पाणी अस्वच्छ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2019, 5:42 am