नाशिक शहरामध्ये पोलिस चौक्या जागो जागी असले तर नाशिकमधील गुन्हेगारी कमी होईल व टवाळखोरांचे हुडकणाऱ्यांच्या संख्या कमी होईल मखमलाबाद परिसरामधील एकही पोलीस चौकी नाही लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते जर मग कलावाद परिसरामध्ये एखादी पोलिस चौकी उभारली तर तेथील नागरिक हे सुखकर होतील. नाशिकमधील पोलीस चौक्यांची संख्या वाढवली पाहिजे व पोलिसी वाढवले पाहिजेआलोक पाठक
टवाळखोरांना चाप बसेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2019, 5:47 am