वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे, असेही आपण झाडांच्या बाबतीत म्हणतो त्यांच्याशी नातेही जोडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच झाडांना आपण काढुन टाकण्याची भाषाही करतो हे पुर्णपणे बरोबर नाही अपघात होण्याची अनेक कारणे आहेत केवळ झाडे काढुन टाकण्याने अपघात कमी होतील का? वाहतूक नियमांची सतत होणारी पायमल्ली हेच प्रमुख कारण असुन अडथळ्यांची झाडे काढावीत पण त्यांचे पुनःरोपण देखिल व्हावे पण हे सर्व कोर्टाने सांगितले तरच. भास्कर जाधव
अपघाताची अनेक कारणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2019, 5:40 am