या आठवड्यात नाशिक येथे दोन बलात्कार झाले पुरेशी सरकारी यंत्रणा असताना असे होते कसे दोषींवर कारवाई केवा वा कशी होणार सर्व सरकारी यंत्रणा सज्ज आहे का हा प्रश्न सर्वामान्यांना पडतो असे भारत स्वतंत्र झाल्यापासून सतत भेडसावत आहे तत्परता कुठेही दिसून येत नाही असे जनतेला वाटते बदल हा अपेक्षित आहे हे चित्र केव्हा बदलेलमहेश पवार
कायद्याची भीती नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2019, 5:41 am