रविवार कारंजानियोजन आवश्यकसंक्रांतीच्या दोन दिवस अगोदर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एक दिवसाचे काम असूनही, दोन दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन होणे अपेक्षित आहे. - विजय भदाणे
सणाला पाणी नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2020, 5:46 am