ज्यांच्या कडुन शहर स्वच्छतेची किंवा पर्यावरणाची हानी होवु नये म्हणून अपेक्षा करायची तेच जर वातावरण दुषित करत असतील व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य असेल तर अशा कर्मचाऱ्यांना प्रथम समज द्यावी व नंतर परत पुनरावृत्ती झालीच तर सार्वजनिक आरोग्यास बाधा पोचविल्या बद्दल आर्थिक दंड वसूल करुन तात्पुरत्या स्वरूपात निलंबनाची कारवाई करावी.भास्कर जाधव.सातपूर कॉलनी (नाशिक).
'' हे म्हणजे कुंपणच शेत खाते असा प्रकार चालू आहे '
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2020, 5:44 am