उपनगर शांति पार्क परिसरातील सायोनारा सोसायटीच्या प्रवेशद्वारावर रोज नियमाने घरातील उरलेले अन्न, उरलेल्या कणकेचा उंडा, उरलेल्या भाज्या नको असलेली फळं आणुन टाकली जातात.विनंति मौखिक/लिहून पण काही फरक पडत नाही. रहिवाशांचा मनस्ताप होतो. देशांत अन्न समस्या गंभीर आहे पाहिजे तेवढेच अन्न शिजवावे उरलेले एखाद्या उपाशी माणसाला खाउ घालावे आणि पुण्य कमवायचे असेलतर आपल्या हातांनी आपल्या दारात गाय किंवा कुत्र्याला खाउ घालावे.
ही मानसिकता बदलायला हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2020, 5:44 am