स्वच्छतेसाठी विविध ठिकाणांना रेटिंग देण्याचा निर्णय हा निव्वळ फार्स आहे. पालिका प्रशासनाला स्वच्छतेसाठी काहीही करायचे नाही.कित्येकदा निवेदन देऊन ब्लॅक स्पॉट महापालिकेतर्फे स्वच्छ केले जात नाहीत. ह्या दिखाव्याचा काहीही फायदा होणार नाही. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून शहरातील अस्वच्छता कशी दिसणार?लोकेश कटारिया
हा निव्वळ फार्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2019, 5:45 am