महामार्ग आणि हमरस्त्यांलगत गोरगरीब लोकांचे रहिवास क्षेत्र दिवसांगणिक वाढतच आहे आणि हा भविष्यातील धोक्याच्या घंटेचा आवाज मनपा प्रशासनास ऎकायला जाऊ नये हे खेदास्पद आहे, तेथे वास्तव्य करणाऱ्या लोकांचे पाय पसरतच चालल्याने उद्या भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या संभाव्य अपघातात एखाद्याचे प्राण जाण्याचीच भीती जास्त जोर करू लागल्याचे द्रावक दृश्य जाणवतेय
हमरस्त्यांलगत अतिक्रमित रहिवास वेळेवर रोखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2017, 5:35 am