हे चित्र आहे उपनगर येथिल ईच्छामणि मंदिराकडे जाताना लागणार्या झाडाचे. हल्ली उपनगर मध्ये पालापाचोळा झाडांच्या बुंध्याशी का जमा केलं जातं? नंतर तो जाळला जातो व झाडांचं बळी जातो.कचरा झाडांपासून लांब पण जमा होवू शकतो. दीवाळीचे दिवस आहेत फटाक्यांमुळे पण आग लागू शकते. झाड जगवायला खूप वर्ष लागतात पण जाळायला काही मिनिटांचा अवधी लागतो. तरी असलेली झाडं जपावी व शक्यतो नवीन झाडं लावावी.
पर्यावरण जपण्यासाठी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2019, 5:43 am