१९४५ मध्ये अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून हल्ला केला होता. आज ७१ वर्षांनंतर अमेरिका जपानमध्ये सुई सुद्धा विकू शकत नाही. जपानचे नागरिक अमेरिकेत बनविलेले काहीही विकत घेत नाहीत. यालाच खरी देशभक्ती आणि ऐक्य म्हणतात. आपण भारतीय हे चीनविरूद्ध करू शकतो.हीच देशभक्ती आणि ऐक्य आज आपण दाखवायची नितांत गरज आहे.
'चीन' सोबत व्यापार कमी करावा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jun 2020, 5:30 am