पंचवटीकडून रविवार कारंजाला जोडणाऱ्या होळकर पुलावर घाणीचे ढिग जमले असून पायी येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीतून मार्गक्रमण करावे लागते.स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक करता शहरभर जाहिराती केल्या परंतू निव्वळ खर्च झाला घाण जशीच्या तशीच आहे.मनपाने सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर हि घाण उचलावी तसेच कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी हि जनतेची मागणी आहे.
दुर्गंधीतून प्रवास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2020, 5:30 am