नाशिककरांना ब-याच दिवसा पासून लोकलची प्रतिक्षा होती पण रेल्वे बोर्डाने काही तांत्रिक कारणे सांगून नाशिककरांचा हिरमोड केला. आता मेमू रेल्वेचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. ठिक आहे कारण मुबंई - नाशिक मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हे आवश्यक आहे. शिवाय नाशिकच्या आर्थिक , औद्योगिक विकासाठी मेमू रेल्वे चालू होणे आवश्यक आहे. एस.बी.फाकटकर
मेमू तरी चालू करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2019, 5:42 am