शनिवार सकाळ पासुनच उपेंद्रनगर परिसरातील वीजपुरवठा पुर्णपणे अचानक खंडित झाल्याने परिसारातील नागरिकांना उन्हाचा चांगलाच तडाखा बसला त्यात अधिकार्यांचे फोनच लागत नसल्याने नागरिकांना अजुन त्रास सहन करावा लागला. बाहेर सुर्य तर घरात वीज नसल्याने भयंकर असणारा उकाङाया मुळे नागरिकांची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती.
उकाङ्याने हैराण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2017, 5:31 am