असमर्थनीय दरवाढ आरटीओ ने जाहीर केलेलेशेअर ,मीटर पद्धतीने रिक्षाप्रवासाचे दर हे सामान्यांचे कंबरडे मोडणारे,मनमानीपद्धतीचे असून प्रवासी वरिक्षचालकांवर अन्याय करणारे आहे.असा निर्णयघेण्यापूर्वी राज्य सरकारच्यासंबंधित खात्याशी विचारविनिमय केला होता का?रिक्षाने केलेला कमीतकमी दहा,पंधरा मीटर पर्यंत च्याप्रवासास पन्नास रू अधिकपैसे मोजावे लागणार असतील तर ती गरज चैन समजली जाईल .यावर फेरविचार करणे योग्य ठरेल विजय रघुनाथ भदाणे नाशिक
असमर्थनीय दरवाढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2019, 5:46 am