शहर व परिसरात अनेक ठिकाणी कचराफेक, शिळे अन्नपदार्थ कचऱ्यात टाकणे,यामुळे अस्वच्छता निर्माण होते.केवळ आपले घर स्वच्छ ठेवून चालणार नाही तर परिसर स्वच्छ असेल तर रोगराई पसरणार नाही.यासंदर्भात काळजी घेणे आवश्यक आहे.प्रफुल्लचंद्र काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2021, 5:32 am