चिनी वस्तूंचा वापर बंद करण्या बरोबरच चीन सोबत असलेले आर्थिक, सामजिक, व्यापारी आणि इतर सर्व प्रकारचे करार व संबंध तोडले जावे. तसेच चिनी औद्योगिक कंपन्यांची भारतात गुंतवणुक करण्यास मनाई असावी.तसेच नागरिकांचा स्वदेशी वस्तु खरेदीवरच भर असावा परिणामी राष्ट्राला आर्थिक बळ मिळेल.
स्वदेशी वस्तुंचा वापर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jun 2020, 5:30 am