घर घेण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण स्वप्न कधी पूर्ण होत नाही असे मानणाऱ्या गरीब जनतेला आशेचा किरण मिळतो तो शासकीय योजनांमुळे. अशाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महा ई-सेवा केंद्रात देवळाली भागातील महिला वर्ग मोठ्या संख्येने रोज या अर्ज करण्यासाठी जमा होतात.
- कुणाल गोसावी
- कुणाल गोसावी