वडाळागाव येथे महिनाभरापूर्वी अतिक्रमण मोहीम पार पाडण्यात आली. या मोहिमेत जमिनीखालील बऱ्याच जलवाहिन्या फुटल्या. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून तेथे पाण्याचे कारंजे उडत आहेत. रस्ते जलमय होत आहेत. पाण्याची डबकी तयार झाली आहेत. स्वच्छ नाशिक साठी झटणारे हात या बहुमोल संपत्तीचे वाया जाणे रोखू शकत नाही काय?राजेश भुसारे
पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2018, 5:38 am