एकीकडे नाशिक जिल्ह्यात काही जवळच्या वस्त्यांमध्ये पाणी संकट असतानाच सिडको भागांत नागरिक पाणी वाया घालवत आहेत विशेष म्हणजे नगर पालिका प्रशासन काही कठोर कारवाई करत नाहीये. पाणी सांडणारे किंवा वाया घालवणारे बहुतांश नागरिक हे धुळे जळगांव अमळनेर जिल्ह्यांतून इथे वास्तव्यास आलेले आहे आणि तेथील पाण्याची टंचाई सांगण्याची गरज नाही तरीही हे लोक असं करतात. सकाळी पाणी भरून झाल्यावर नळी वाटे बाथरुममध्ये सोडून दिले जाते अशीच परिस्थिती राहिल्यास एक दिवस पिण्याच्या पाण्याचं संकट उभं राहिलं असं वाटतं कल्पेश निकुंभ, सिडको
पाण्याची नासाडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2019, 5:42 am