अ‍ॅपशहर

पाणीटंचाई असतानाही उधळपट्टी

Maharashtra Times 27 Mar 2017, 3:09 pm
आकाशवाणी टॉवरमागे नवीन हॉटेल सुरू झाले आहे. येथे पाण्याची प्रचंड नासाडी सुरू असते. संबंधितांना वारंवार हटकले, परंतु फरक पडत नाही. अशा प्रकारांबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे अन्यथा उन्हाळ्यात मोठी टंचाई निर्माण होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम waste water
पाणीटंचाई असतानाही उधळपट्टी


- योगेश बक्षी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज