अ‍ॅपशहर

गोदावरीचे पावित्र्य जपायला हवे

Maharashtra Times 16 Oct 2016, 3:09 pm
नवरात्रोत्सवानंतर दसऱ्याला घट विसर्जन करण्यासाठी आलेल्या असंख्य भाविकांनी आपल्याकडील निर्माल्य सरळ गोदापात्रात टाकून दिल्याने गोदापात्राला अशी अवकळा आली आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी निर्माल्य कलश, तसेच अन्य काही उपाययोजना केल्या असत्या, तर आज ही परिस्थिती दिसली नसती, असे वाटते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water pollution
गोदावरीचे पावित्र्य जपायला हवे


- भूषण गायकवाड, पंचवटी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज