टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाक्या अनेकदा पूर्ण भरून त्यातील पाणी वाहून जाते.ही नासाडी टाळणे आवश्यक असून पाणीबचत केली तरच उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेल.करोना संकट आल्याने वारंवार हात धुणे आवश्यक आहे त्यासाठी योग्य प्रकारे पाणीवापर व अनावश्यक ठिकाणी पाणीवापर तारतम्याने व्हावा.प्र. मु.काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल 9273045794धन्यवाद
पाणीबचत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2020, 5:30 am