बोहर पट्टी गल्लीतील सरकार वाडा इमारतीच्या बाजूच्या रोडवर गेल्या एक ते दीड महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत जाऊन वाया जात आहे.आजूबाजूच्या व्यवसायिकांनी मनपाकडे तक्रार केल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून दोन मोठाले खोल खड्डे खोदून ठेवले असून त्यात पाण्याचे मोठे डबके साचत असल्याने रात्री पहाटे रहदारी करणाऱ्या तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे धोकेदायक आहे।अंशुमान शिरोरे
पाण्याचा अपव्यय,जीवितास व आरोग्यास धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2019, 5:45 am