महापालिकेने केलेली पाणी कपात योग्य आहेच,ती करणे आवश्यकच आहे. पाणी कपात केली की लोकं पाणी आपोआप कमी वापरतील,पाणी जितके जास्त तितका पाण्याचा अपव्यय जास्त आणि पाणी कपात हि आपल्या सर्वांसाठी पुढची सोय आहे, तसे केले नाही तर भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागेल.उद्याचा विचार करून हे नियोजन करणे आवश्यक आहे संध्या जोशी
पाणीकपात योग्यच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 5:41 am