Story Descriptionशहरात बरेच नियम आखून दिले आहेत परंतु ते पाळले जात नाही हे चित्र आहे. ते नियम प्रत्येक नागरिकांने काटेकोर पद्धतीने पाळावेत जेणे करून संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच, रात्री ते सकाळी बंद पळून जर चांगले निकाल हाती येणार असतील तर त्यांचं निश्चितच स्वागत आहे. परंतु, सर्व नियम पाळणं हे सद्या नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे.
नियम पाळणं गरजेचं!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jul 2020, 5:30 am