वाहतूक कोंडी ही कधीही आणि कुठेही होऊ शकते व त्यात माणसं ते मुद्दाम करत असणार असही असही काही नाही. नियम मोडल्यास कारवाई निश्चित करावी परंतु सद्या सर्वांचीच आर्थिक गणितं बिघडलेली असतांना ह्या समस्यांना नागरिक कसे तोंड देणार हा प्रश्न पडतो.म्हणूनच म्हणावं लागतं गरीबी में आटा गीला..
गरीबी में आटा गीला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jul 2020, 5:30 am