दिं.३०/८/२०१७वेळ- २.००ठिकान- शिवाजी नगर ,फेम टॉकीज़ लाईनीत यमहा टु व्हीलर शोरुम समोर नाशिक पुणे हायवे..*सदर रस्त्यात खुप मोठा खड्डा पडलेला आहे सदर खड्ड्यामुळे मा गिल पाच दिवसात ८ ते९ आपघात दुचाकी स्वारांचे झाले वारंवार आपघात मुळे लोकानी तक्ररी संबधीत उपस्थित पोलिस आसो नगरसेवक यांच्याकडे करुन देखी तातकाळ कोनी कारवायी करत नाहीये.लोकाचे जिव जान्याची वाट बघतायका?तातपुरता नको ठोस उपाय योजना करा .
५ दिवसात ८ ते ९ आपघात प्रशासनास जाग कधी येते?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2017, 5:37 am