नाशिक मद्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे 52ठिकाणी पोलीसांनी अडनूक केली होती ज्या नागरिका कडून ५००ची पावती फाड़ण्यात आली आहे पोलीस जर कायदा पाळत नसेल सामान्य नागरिकांनी का पाळावा गावातल्या गावात हेल्मेट ची गरज काय 10km पेक्षाही लाम जाणार्यानां हेल्मेट वापरावे
यांची पावती कोण फाड़णार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2017, 5:31 am